Maharashtra
-
पहलगाम हल्याच्या निषेर्धात काढला कँडल मार्च, शहीद स्मारकाजवळ वाहीली शहिदांना श्रध्दांजली
आर्वी,दि.२४:- जम्मु-काश्मीर येथे मंगळवारी (ता.२२) आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला यात २६ लोकांचा बळी गेला तर २० पर्यटक जख्मी झाले आहेत. या भ्याड…
Read More » -
शिवसेना (ठाकरे)गटाची वर्धा जिल्ह्यातील गळती काही थांबे ना, आम. भोंडेकर व जिल्हा संपर्क प्रमुख राज दिक्षित यांचा ठाकरे गटाला झटका.
वर्धा, दि. 22:- शिवसेना (ठाकरे) गटातील गळती काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत असून मंगळवारी (दि. २२) वर्धा, आर्वी, आष्टी,…
Read More » -
प्रदीप गौतम यांची शिवसेना (ठाकरे ) पक्ष्याच्या समन्वयक पदी नियुक्ती
आर्वी, दि. 20:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याच्या वर्धा जिल्हा, आर्वी विधानसभा समन्वयक पदावर गौतम उर्फ…
Read More » -
जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अनील जोशी यांचा ७१ वा वाढदिवस झाला साजरा, त्यांनी घेतला आगळावेगळा निर्णय, परिवाराच्या सम्मतीने केला मरणोपरांत देहदानाचा संकल्प
आर्वी,दि.१४:- विविध महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अनील जोशी यांचा रवीवारी (ता.६) नेहमी प्रमाणे साध्या पध्दतीने ७१…
Read More » -
तळेगाव (शा.पं.) येथील नामांकीत हॉटेल बॅट अँड बॉल लागली भीषण आग लाखो रुपयाचे झाले नुकसान, कोणतीही जिवीत हाणी झाली नाही
आर्वी,दि.१३:- तळेगाव (शा.पं.) येथील नामांकीत हॉटेल बॅट अँड बॉलच्या इमारतीला दुपारी अडीच वाजताचे सुमारास अचानक आग लागली यात लाखो रुपयाची…
Read More » -
आम. सुमीत वानखेडे यांचे प्रयत्न झाले सफल अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची तारीख मिळालीच, रवीवारी (ता.१३) होणार प्रशसकीय इमारतीचे लोकार्पण, साडे चार वर्ष पाहावी लागली वाट
आर्वी,दि.११:- सन २०२१ ला तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाकरीता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळाली आणी आमदार दादाराव केचे…
Read More » -
आर्वीच्या कापड मार्केटला लागली आग, पाच दुकाने जळुन झाली खाक, लाखो रुपयाचे झाले नुकसान
आर्वी,दि.१९:- मार्केट मधील दुकानदार आपआपली प्रतिष्ठाने उघडत असतांनाच निरंकारी प्रोव्हीजन मधील फ्रीज ब्लाष्ट होवुन मोठा आवाज झाला आणी यामुळे लागलेल्या…
Read More » -
१९४९ चा असंवैधानीक व्यवस्थापन कायदा रद्द करा बौद्धगया येथील महाबोधी बौद्धविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्या
आर्वी,दि.३:-१९४९ चा महाबोधी बौद्ध विहारचा असंवैधानीक व्यवस्थापन कायदा रद्द करा. बोधगया येथील महाबोधी महाविहार महंतांच्या ताब्यातुन मुक्त करुन बौद्ध धर्मीयांच्या…
Read More » -
देशासोबतच राज्यात सुध्दा येत्या सत्रापासुन नवीन शैक्षणीक धोरण राबवीणार माझी शाळा बुध्दीवंतांची शाळा म्हणुन नाव रुपास यायला पाहिजे पालक मंत्री पंकज भोयर
आर्वी,दि.१:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील पारंपारिक शिक्षणाला नॅशनल बेस शिक्षणाची जोड देण्यावर भर असुन त्या दृष्टिने आपण मार्गक्रमण…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज पंचाग पाहत बसले असते तर त्यांनी ३६१ किल्ले जिंकले नसते बेधुंदकार गोविंद पोलाड
आर्वी,दि.१:- मंत्रातंत्राने, करणीनी तोटक्याने लोक मेले असते तर भगवान श्रीरामाना धनुष्यबाण हाती घेण्याची गरज पडली नसती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More »